बहिर्मनाच्या द्वारे सर्वांचे जीवन सुखी करता येईल | Satguru Shri Wamanrao Pai | Lokmat Bhakti

2021-08-24 0

जीवनामध्ये आपल्याला बहिर्मनाच्या द्वारे सर्वांचे जीवन सुखी करता येईल असे सद्गुरू श्री वामनराव पै यांनी सांगितले आहे. आपल्या बहिर्मनावर अनेक लोकांचे मार्गदर्शन हे होत असते त्यामुळे जीवनामध्ये आपले मन जे काही आपल्याला सांगत आहे त्यावर आपण ठाम राहिले पाहिजे. त्यामुळे सद्गुरूंनी बहिर्मनाच्या द्वारे सर्वांचे जीवन सुखी करता येईल यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti #Mind
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा